आज खूप वर्षांनी ब्लॉग वर आलो.माझे ब्लॉग अकाउंट 2015 मध्ये काढलेले आहे.आणि त्यांनंतर मी बिलकुल वापरले नाही. परंतु आज वापरण्याची गरज वाटत आहे.म्हणून आजपासून blogger म्हणून माझे लेखन या ब्लॉग वर देणार आहे.आशा आहे की हा लेखनप्रवास निश्चित सुखकर व मार्गदर्शक होईल.या ब्लॉग वर सर्व विषय मी लेखनासाठी घेणार आहे.शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,पर्यावरण, अध्यात्मिक,खेळ,साहित्य,ध्यान,आरोग्य ई. विविध विषयांवर मी माझे विचार मांडणार आहे.शाळेविषयी, घरांविषयी,गावांविषयी,परिसरांविषयी,समाजाविषयी माझे मते,माझे विचार,माझे चिंतन या ब्लॉग वर मांडणार आहे.
No comments:
Post a Comment